‘सबका साथ सबका विकास’ याचा विचार अर्थसंकल्पातही : अर्थमंत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Feb-2020
Total Views |

sabka sath sabka vikas_1&




नवी दिल्ली
: संपूर्ण देश आणि उद्योग जगताचे लक्ष आज सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आज, शनिवारी पहिला पूर्ण अर्थसंकल्प मांडणार आहेत. अर्थसंकल्पात गरीबांसाठी विविध योजना आहेत असेही निर्मला सीतारामन यांनी जाहीर केले. ‘सबका साथ सबका विकास’ हे या सरकारचे सूत्र आहे. याचाच विचार अर्थसंकल्पातही करण्यात आला आहे असेही निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट केले. शेतीसाठी सौरऊर्जा वापरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.



@@AUTHORINFO_V1@@