
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच घटनेच्या पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये परिस्थिती बदलताना दिसत आहे. काश्मीरमधील बारामुल्ला येथे भारतीय लष्कराच्या १११ जागांसाठी भरती सुरु केली आहे. लष्कराच्या भरतीला काश्मिरी तरुण चांगला प्रतिसाद देत आहेत.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/आणिtwitter.com/MTarunBharat