राज्यात ४ हजार, ७३९ उमेदवारांचे अर्ज वैध

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Oct-2019
Total Views |


 
 


मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी दाखल केलेल्या नामनिर्देशनपत्रांची नुकतीच राज्यभरात छाननी करण्यात आली. त्यामध्ये राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण दाखल ५ हजार, ५४३ उमेदवारांपैकी ४ हजार, ७३९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्रुटी आढळल्याने ७९८ उमेदवारांचे अर्ज नामंजूर झाले आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.

@@AUTHORINFO_V1@@