राष्ट्रवादी काँग्रेसच्या #हल्लाबोल आंदोलनामुळे तरुणांच्या मनात एक विश्वास निर्माण झाला आहे. म्हणून मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग आमच्या सोबत रस्त्यावर उतरला आहे. भाजपने अनेक आश्वासने दिली मात्र त्यांची पूर्तता करण्यास सरकारला यश आले नाही. #HallaBol #महुद #पश्चिममहाराष्ट्र @NCPspeaks pic.twitter.com/m578LILc9E
— Sunil Tatkare (@SunilTatkare) April 6, 2018
या मतदारसंघाने @PawarSpeaks साहेब यांना निवडून दिले. पोटच्या पोराप्रमाणे पवार साहेबांनी या भागाची काळजी घेतली. इथल्या शेतकऱ्यांना समृद्ध केले. मी ही उर्जामंत्री असताना @AjitPawarSpeaks दादांच्या सांगण्यावरून वीज दिली. १५ वर्षे अत्यंत निस्वार्थीपणे सेवा केली. #HallaBol @NCPspeaks pic.twitter.com/hLGjwTUFxv
— Sunil Tatkare (@SunilTatkare) April 6, 2018
धर्माच्या नावावर राजकीय पोळी भाजून घेण्याचे काम भाजप करत आहे. मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगर समाजाला आरक्षण दिले जाईल असे आश्वासन यांनी दिले होते. मात्र अद्यापही आरक्षण दिले नाही. या सरकारला कागदावर धनगर लिहिण्याचेही धाडस करता आले नाही. #HallaBol #महुद @NCPspeaks pic.twitter.com/yhszzVErH9
— Sunil Tatkare (@SunilTatkare) April 6, 2018
सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याची मागणी होती. सरकारने तसे आश्वासनही दिले होते. मात्र अजूनही नामकरण केलेले नाही. #HallaBol #महुद #दिवसपाचवा #पश्चिममहाराष्ट्र @NCPspeaks pic.twitter.com/4IdbtZqZlw
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) April 6, 2018
सरकार शेतकऱ्यांच्या पिकांची काळजी घेत नाही. पॅकेजिंग, मार्केटींग यावर लक्ष देत नाही. फळभाज्यांना तुटपुंजा भाव दिला जातो. विद्यार्थ्यांचे-तरुणांचे प्रश्न सोडवले जात नाही. राज्य सुरळीत चालवण्यासाठी सरकार काहीच करत नाही. #HallaBol #महुद #दिवसपाचवा #पश्चिममहाराष्ट्र @NCPspeaks pic.twitter.com/48BVBfbhOI
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) April 6, 2018
उद्योगपतींवर कर्जाचा डोंगर आहे. त्यांचे पैसे बुडीत जाईल की काय अशी भीती आहे. सरकार या लोकांवर काहीच कारवाई करत नाही. शेतकऱ्यांकडून थोडे पैसे थकले तर त्यांची मालमत्ता जप्त केली जाते. दानवे शेतकऱ्यांच्या पायावर गोळ्या मारण्याची भाषा करतात. कसली मस्ती चढली आहे? #HallaBol #महुद pic.twitter.com/FOFhFVYCIf
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) April 6, 2018
उजनी धरणात सध्या पाणी आहे. सरकारने याचे योग्य नियोजन करायला हवे. पण सरकार तसं करताना दिसत नाही. खतावर जीएसटी लावत आहे. यांना शेतकऱ्यांची किंमत नाही. कर आकारला जात आहे, महागाई वाढत आहे पण शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव सरकार देत नाही. #HallaBol #महुद #दिवसपाचवा @NCPspeaks pic.twitter.com/Us6qBFiU4X
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) April 6, 2018