२१ जानेवारी २०२५
इस्लामिक कट्टरपंथींकडून निघालेल्या संदलमध्ये औरंगजेब आणि ओवैसी बंधूंचा फक्त १५ मिनिटे असे लिहिलेले फलक झळकवण्याचा प्रकार जळगावच्या रावेर तालुक्यातील वाघोरा येथे घडला. दि. १६ जानेवारी रोजी निघालेल्या संदलचे फूटेज सीसीटिव्हीत कैद झाले आहेत. हिंदू ..
२९ नोव्हेंबर २०२३
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या राज्यव्यापी ‘महाविजय 2024’ लोकसभा प्रवासात गुरुवार दि. 30 नोव्हेबर रोजी रावेर लोकसभा क्षेत्राचा दौरा करणार आहेत. या प्रवासात ते लोकसभा क्षेत्रातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघातील ..
१८ ऑगस्ट २०२३
जळगावमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. माजी आमदार मनिष जैन आणि माजी खासदार ईश्वर जैन यांच्या मालकीच्या राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ईडीच्या पथकाने कारवाई करत चौकशी सुरु केली आहे. या कारवाईमुळे जळगावात एकच खळबळ उडाली आहे...
०९ जानेवारी २०२३
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेव्हा शिवसेनेत बंड पुकारले, तेव्हा सत्तांतर कसं घडलं? यावर आत्तापर्यंत अनेक शिंदे गटातील नेत्यांनी किस्सा ऐकवला आहे. दरम्यान, आता जळगावात एका सभेला संबोधित करताना गिरीश महाजन यांनी सत्तांतराचा किस्सा ऐकवला. "एकनाथ ..
०२ जानेवारी २०२३
फडणवीस-शिंदे सरकार आल्यापासून महाविकास आघाडीकडून सातत्याने टीका केली जात आहे. अशातच शिंदे गटातील आमदारांमध्ये अस्वस्थता असल्याचा दावा राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी केला आहे. सत्तारांनी कारस्थानी नेत्याचं नाव सागांवे , असे आवाहन ही खडसेंनी ..
२३ डिसेंबर २०२२
जळगाव शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून 27 कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. जळगाव महानगरपालिकेला रस्ते दुरुस्तीसाठी निधी कमी पडू देणार नाही, असे उद्योग ..
१२ डिसेंबर २०२२
जळगाव जिल्ह्यातील नशिराबादमध्ये कव्वालीच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी मंत्री गुलाबराव पाटील यांनीही उपस्थिती लावली. या कार्यक्रमात घडलेली विशेष घडली ती म्हणजे गुलाबराव पाटील यांनी मंचावरून थेट अजीज नाझा यांची अजरामर ..
११ डिसेंबर २०२२
जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत एकनाथ खडसेंना मोठा धक्का बसला आहे. कारण एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांचा भाजपचे चाळीसगावचे आ. मंगेश चव्हाण यांनी पराभव केला. भाजपा (शिंदे गटाचे)शेतकरी विकास पॅनलने २० पैकी १६ जागांवर विजय मिळवला आहे. ..
१७ ऑक्टोबर २०२२
जळगाव जिल्हा दूध संघात लोणी साठ्यात तब्बल सव्वा कोटीचा गैरव्यवहार झाल्याचं समोर आले असताना यावर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यामुळे आता सगळ्यांची चौकशी होणार असून जिल्हा दूध संघाचे अध्यक्षा मंदा खडसे यांच्या अडचणीतही वाढ होणार असल्याची शक्यता ..
०५ सप्टेंबर २०२२
"संजय राऊत यांना आमच्यावर टीका करण्याचा काय अधिकार? त्यांची अवस्था म्हणजे चहा पेक्षा किटली गरम अशी आहे" अशा शब्दांत राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे..
१९ जून २०२५
पर्यावरणीय किंवा वन्यजीवांच्या समस्यांचे आकलन पुस्तकांतून नव्हे, तर अनुभवसिद्ध निरीक्षणातून होते, हा नियम मारुती चितमपल्लींनी रुजवला. आपली मुळे शोधता शोधताच ते ‘अरण्यऋषी’ झाले...
१८ जून २०२५
नुकताच देशातील सूचिबद्ध कंपन्यांचा नफा ऐतिहासिक अशा उच्चांकी पातळीवर नोंदवण्यात आला असून, ‘हे सरकार उद्योगपतींचे आहे’ असा बेछूट आरोप करणार्या विरोधकांची तोंडे त्यातून बंद होतील, अशी अपेक्षा! कंपन्यांना नफा होत असेल, तर त्याचे एकूणच अर्थव्यवस्थेवर ..
१७ जून २०२५
‘बिमारू राज्य’ म्हणून हिणवल्या जाणार्या बिहारमधून विदेशात होऊ घातलेली रेल्वे इंजिनांची निर्यात ही भारताच्या औद्योगिक आत्मविश्वासाचीच नांदी! बिहारच्या लालूप्रसाद यादव यांच्या कार्यकाळात रेल्वे म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण असेच समीकरण रूढ झाले होते. ..
“जगातील एकूण डिजिटल व्यवहारांपैकी 50 टक्के व्यवहार हे भारतात ‘युपीआय’च्या माध्यमातून होतात,” हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सायप्रस दौर्याप्रसंगी केलेले विधान भारताच्या आर्थिक आणि डिजिटल सामर्थ्याचेच प्रतीक. त्याचे कारण म्हणजे, भारताची ‘युपीआय’ प्रणाली ..
१६ जून २०२५
ज्या भारताने कोणे एकेकाळी देशाची भूक भागवण्यासाठी विदेशासमोर हात पसरले होते, तोच भारत आज विक्रमी अन्नधान्य उत्पादन देशात घेत आहे. भारतात विक्रमी तांदूळ उत्पादन होण्याची शक्यता अमेरिकी कृषिविभागाने वर्तवली आहे. तांदळाचे विक्रमी उत्पादन ही केवळ कृषी ..
१४ जून २०२५
कम्युनिस्ट पक्षाकडून भारतातील पक्षांना सेक्युलर आणि लोकशाहीवादी असल्याचे प्रमाणपत्र मिळण्याचा हास्यास्पद काळ खरं तर केव्हाच इतिहासजमा झाला. आता नव्या भारताचे हे युग असून, त्यात देशभक्ती नावाचे एकच नाणे चलनात आहे. मात्र, मार्क्सवादीच नव्हे, तर सर्व ..
"भारत हा सर्वांचा आदर करणारा देश आहे. हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन किंवा बौद्ध - सर्वांना स्वीकारले असून आपापल्या धर्माचे पालन करण्यास स्वातंत्र्य आहेत. विविधतेत एकतेची भावना भारताला मजबूत आणि विशेष बनवते. म्हणूनच तिबेटी लोक या भूमीवर त्यांचा धर्म आणि संस्कृती जपू शकले आहेत", असे प्रतिपादन बौद्ध भिक्षु व टॉन्गलेन चैरिटेबल ट्रस्ट धर्मशाळेचे संचालक भिक्षु जाम्यांग यांनी केले...
पश्चिम बंगालमधील ममता सरकार दिघा जगन्नाथ धामचा प्रसाद 'दुआरे सरकार' योजनेअंतर्गत वाटप करत आहे. हे प्रसाद जगन्नाथ मंदिर धाम ट्रस्टकडून बनवले जात नसून स्थानिक पातळीवर बनवले जात आहेत. गंभीर म्हणजे, प्रसाद इस्लाम समर्थक मिठाई विक्रेत्यांनी बनवल्याचे निदर्शनास आल्याने भाजपने सदर प्रकारास तीव्र विरोध दर्शविला आहे...
यूती संदर्भात राज ठाकरे साहेबांच्या मनात जे आहे, तेच माझ्या मनात आहे, अशी प्रतिक्रिया मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. शुक्रवार, २० जून रोजी सोलापूर दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिवसैनिकांनी त्यांची भेटही घेतली...
कुर्ला - वांद्रे रेल्वे मार्गाचे मूळ रेखन रद्द करून मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या नावाखाली रेल्वे स्थानकांची जागा बदलण्याचा एमएमआरडीएचा डाव उघड करत ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्याकडे अधिकृत पत्राद्वारे हस्तक्षेपाची मागणी केली आहे...
मुंबईतील झोपडपट्टीवासीयांना शहराच्या बाहेरील भागात नाही तर मुख्य शहरात घरे प्रदान करणे, हे खऱ्या समानतेच्या दिशेने एक पाऊल आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाने गुरूवार, दि. १९ रोजी व्यक्त केले आहे. ‘एनजीओ अलायन्स फॉर गव्हर्नन्स अँड रिन्यूअल’ (NAGAR) या संस्थेनी विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली, (डीसीपीआर) २०३४ ला उच्च न्यायालयात एका याचिकेनद्वारे आव्हान दिले होते...